Posts

“Whispers of Rebirth”

 The Quiet Rebirth People often say we are born only once, but life teaches a different truth — we are reborn many times, especially on the days when life challenges us the most, when trust collapses, and when our inner courage trembles for the first time. Rebirth does not happen in hospitals; it happens quietly, in our hearts, during moments no one notices, when the world feels heavy and unfair. There are days when everything inside you shatters — when words betray, when silence is misunderstood, when hope feels too far to reach. On these days, something inside you dies a little, only to be slowly reborn into a courage you never knew you had. These moments are painful, silent, and invisible, yet they shape who we truly are. They teach us that even in the darkest corners of despair, there is a chance to rise again, stronger and more resilient than before. I write this not to blame anyone, but because I have seen suffering — sometimes in others, sometimes in myself. Some voices neve...

"दुविधा से समाधान तक "

  भावनाओं के कुछ मिश्रणों से जब मैंने ज़िंदगी को परखना चाहा, तो ज़िंदगी ने मुझे एक कटघरे में आकर खड़ा कर दिया।उस कटघरे में मुझे बुद्धि और भावनाओं में से किसी एक का चुनाव कर उसके पक्ष में बोलने का आदेश मिला।पर मैं स्वयं शिकार हूँ इस दुविधा की — कि किसका चुनाव उचित होगा, और किसका पक्ष अधिक भारी।अगर अपने अनुभवों से बताना चाहूँ तो बुद्धि ने मुझे विवेक सिखाया और हृदय ने प्रेम। मेरी यह मान्यता है कि मेरा हृदय ही मेरा परिचय है, किन्तु विवेक का जीवन में न होना मतलब मूर्खता माना जाता है। और सत्य यह है कि कई बार मैं मूर्ख बनी हुई हूँ और इस चीज़ का अनुभव मैंने कई ठोकरों से सीखा है।जिस हृदय को हम अपनी पहचान मानते हैं, अक्सर वही हृदय हमें शिक्षा भी देता है।पर तुलना में बुद्धि का अनुचित स्थान पर उपयोग भी उतना लाभकारी नहीं होता है। इस असमंजस में मैं यह नहीं समझ पा रही हूँ कि किसको प्राथमिकता देना अधिक उचित होगा। पुष्प जैसा हृदय है और बाण जैसी बुद्धि। युद्ध में बाण आवश्यक है किंतु सम्मान में पुष्प। बाण में संघर्षों की परछाई है और पुष्प में शांति की। किन्तु अंततः संघर्ष हम हृदय की शांति के लिए तो क...

Overthinking

The realization of overthinking is not as much easy as we think ....or not as much simple as we treat if we study and take a view of the overthinking and how much demirits it has then you will come to know about the self realization . Self realisation means what is exactly happened and what are the reaction and consideration that you given and taken. Nobody gives an invitation to stress and overthinking but nobody able to stop it also yes few can control it in specific manner but it is completely impossible to ignore it. But if you think that really now a days the stress forced you to overthink then you have take this in account and have to find a way to move your mind from there. And the worst  part is we hesitate to take a therapy from psychotherapist but it's okay if you found a threat to share your problem then you are yours we can solve it  with the help your own self.but how? Firstly ask yourself that what is overthinking and what are reason behind your overthinking...

जगण्याची कला

शोध मनाचा मनाशी. एका ठिकाणी थांबतोय उत्तर मिळेल असे वाटताना माझा प्रश्नच जास्त लांबतोय जीवनात प्रवेश करून असंख्य वर्ष झाली. पण त्यात उत्सहाची ती जागा आजही वाटते खाली. पूर्वी सुरूवात आहे असं जाणत मनाने काळाला ठेवलं धरून. उलटता उलटता काळाच्या घागरेत जगण्याचं कारणच जातंय मरून. डोळे डबडबले आहे एकटेपणाने  पण संवाद कुणाशी साधावा. मृत्यू तर मृत्यूच्या पूर्वीच येत आहे मात्र आरोप कुणावर लाधावा लोकांचे हसते चेहरे बगून  चेहरा माझा लावतो आसवांचा मुखवटा.  कदाचित फुटक्या नशिबापोटीच देवाने  दिलाय‌ माझ्या जीवनात कायमचा दुखवटा. सुखाची भिक आगदी न  कळत्या वयातच मागून झाली  आता अश्रूंची सप्रेम भेट मला  सगळ्यांकडूनच न मागता आली.  जीव कोंडला आहे फार  आता समजुतदारपणा देखील बोचतो आहे. जगण्याची कला शिकता आलीच नाही  म्हणून वेळ मरणाची दिशा मोजतो आहे. दुःख लपवावे तर .. आजार तणावाचा लागतोय दुःख सांगावे तर संवाद फक्त एक सांत्वनेचा हात मागतोय. इथे प्रत्येक जण , निष्पाप जिवांच्या सहनशीलतेचा बघत आहे अंत. जगण्याची कला निती आणि योग्यतेपलीकडे  जाऊन नीलाम झाली, ह्याचीच...

शेतकरी आणि सरकार.

   सरकार,, ऐका आज माझही जरा     तुम्हाला चुकीचं समजणारा माणूस  मी नाही हो.    हक्क  मी फक्त पोटासाठी मागतो आहे ,  कारण राजनीती उमजनारा मी मुळीच नाही हो.     मी शेतकरी , माझं मत मांडतांना  आज वाटतेय मनात भिती आहे काही हो. स्पष्ट करतो पूर्वीच बरंका,,, की मी  हरलेला आणि हावरट माणूस खरंच नाही हो.  शिकून सवरून मी भोळाच राहिलो असं आडानी बायको मला नेहमी बोलत असते. पैशापाई  माझ्या लेकराचं स्वप्न मरू नये मनातच म्हणून ती बिचारी शेतात कंबर मोडून रक्ताला पाण्यावानी तोलत असते. सरकार वर भरुसा हाय अवं माहां अस माझी अडाणी बायको कायम म्हणती बघा. राजनीतिचा पाढा पाठ नाय तिला , तरी पण दिलासा सगळ्यांना देऊन तुमची वकील  बनती बघा. संवाद संपत चाललाय आपला म्हणून कदाचित आपली ओळख मिटल्या सारखी वाटू लागली. गरीबी मिटवता मिटवता गरिबांनाच मिटवन्याच्या प्रयत्नांत खरंच शेतकऱ्याच्या जीवनात काळोख दाटू लागली. म्हणुन आजचा हा लेखी संवाद थोडा आणखी लांबवतो बरका,.  म्हणुन ह्या भोळ्या जीवाला एक संधी द्याल का. कर्जापाई जर गळफास लावलाच...

🙏❣️🤞

 कृष्ण राधा रमण,,, कृष्ण राधेश्वरम , कृष्ण प्रेमपरम कृष्ण परमेश्वरम। राधे श्याम,,,,, श्रीमद् भगवत गीता की जय हो। प्रथम सबको ,,,,, श्रीमद् भगवत गीता मोहोत्सव की अखंड , अथाह, और अनंत शुभकामनाएं। यह हम सबका सौभाग्य है कि प्रभु ने गीता को मनुष्य के जीवन मै अवतरित किया था। आज मार्गशीष शुद्ध एकादशी आजही श्री कृष्ण मुरारी ने अपने परम सखा तथा भक्त अर्जुन को गीता का ज्ञान दीया था। मनुष्यों के जीवन मै इसका आगमन तभी हुआ था। प्रभु ने इसे पूर्व सूर्य देव जी से गीता का कथन किया था।  पाच हजार वर्षों पूर्व कुरुक्षेत्र की रणभूमि पर धर्म और अधर्म को परिभाषित कर सके ऐसे ज्ञान का कथन किया था द्वारिकाधीश जी ने। जो भविष्य मै मनुष्य का जीवन धर्म पथपर बना सके। हम अज्ञानी मनुष्यजन को भक्ति एवं ज्ञान का रस प्राप्त हो सके। धर्म संस्थापन के लिए समुद्र मंथन के समय वेदों को प्राप्त किया गया था ऐसा कहा गया है। उपनिषदोको वेदोका सार माना गया है और श्रीमद् भगवत गीता को उपनिषदो का। इसी से यह स्पष्ट होता की गीता ब्रम्हांड का सबसे शक्तिशाली ग्रंथ है।☝️ हे मेरे आराध्य है जगतपीता परमपिता परमेश्वर श्री कृष्ण आप...

अबोल

अबोल......                            खरंतर बाहेरून अबोल दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूला,  व्यक्तीला आतून प्रचंड बोलायचं असत. काही आपल सांगून काही समोरच्याच एकूण  जीवनाच पुस्तकं हळुवार खोलायच असत. पण त्यांचे भाव शब्दात मोजणाऱ्या विश्वात  फक्त अबोल म्हणुन त्यांची ओळख  राहून असते. आणि ह्याच मुळे शब्द त्यांचेही  हरवून जातात, आणि त्यांच्या जीवनात केवळ काळोख राहून असते . सभेत निघावा बोल एकतरी,म्हणत आयुष्याच्या काही भागात आपल्याकडून नकळत पोकळी होऊन जाते.  पण  अबोलपणा एक बोलकेपनाच जणु , हे जाणले तर शब्दांची वाट मोकळी होवून जाते. केवळ शब्दांनीच भावना जानने म्हणजे  वर वर शिल्पाच्या रंग रूपाने मोत्याचा आभास. विचार करा ,काय पुस्तकाचे पृष्ठ बघून  शक्य आहे संपूर्ण पुस्तकाचा आभ्यास. निसर्गही अबोल दिसत असला तरी त्याचे बोल  मापण्याची क्षमता माणसाच्या बोलीत नाही. संथ वाहणाऱ्या ह्या मंजूळ अबोल वाऱ्याचे बोल  चोहीकडे अनुभवतील फक्त एखाद्या खोलीत नाही.  एका चित्रकाराने काढलेले सुंदर चि...